पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वडिलोपार्जित संपत्तिवर सर्व मुलींना जन्मत:च वारसाहक्क

 वाडवडिलोपार्जित  मालमत्तेवरचा हक्क हा मुलीचा/स्त्रीचा वैयक्तिक आणि अबाधित हक्क असतो. ती नोकरी करते, शिकलेली आहे, तिला पैशाची गरज नाही, तिच्या लग्नावर खर्च केला आहे, जे द्यायचे ते तिला देऊन झाले आहे हे विचार कायद्याच्या नजरेत पूर्णपणे गौण असतात. मालमत्तेवरील स्त्रीचा समान हक्क तिला मिळावा वा त्याप्रमाणे तिला तिचा हिस्सा मिळावा हे कायद्यात ठामपणे प्रतिपादन केलेले आहे. भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला अनुसरून २००५ नंतर वा त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसाहक्क मान्य केला गेला.  हिंदू वारसाहक्क व बदल   हिंदू वारसाहक्क आणि वेळोवेळी झालेले बदल यांची माहिती घेणे म्हणूनच आवश्यक आहे. जगातील अनेक देशांपेक्षा भारतातील स्त्रियांविषयी आणि त्यांच्या समान हक्कांविषयीचे कायदे खूप प्रगत आहेत. भारतीय घटनेनुसार १९५० सालापासून प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क प्रदान केले आहेत.  वारसाहक्कासंबंधीचे कायदे प्रत्येक धर्मासाठी वेगळे आहेत. १९५६ मध्ये ‘हिंदू वारसाहक्क’ हा कायदा अस्तित्वात आला.  हा कायदा वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातील आहे. भारतीय घटनेने नागरिकांना दिलेल्या समान हक्का

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*_१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी_* *_मधील मुख्य फरक :_*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 _

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *_१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी_*  *_मधील मुख्य फरक :_* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳  _*१)* १५ ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा *फडकवतात* तर २६ जानेवारीला *राष्ट्रपती ध्वजारोहण* करतात. कारण देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं._                                                              _*२)* १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)* म्हणतात तर २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला* जातो. त्याला *(flag unfurling)* म्हणतात._ _*३)* १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो
*मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती !* आपण कायदया मध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. आणि काही जण तर ही तरतूद आपल्यासाठी नाहीच, अशी पक्की धारणा मनामध्ये बाळगुन जगत असतात. पण जेव्हा तरतुदींचे महत्त्व समजते तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार हा केला जातो. मृत्युपत्र म्हणजेच इच्छापत्र हे कायद्याने दिलेले एक वरदान आहे. याचे महत्त्व समजून घेतले तर आपल्याला असे लक्षात येते की ही तरतुद जी आहे ती प्रत्येका साठी आहे. मृत्युपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये आपल्या मृत्युपश्चात आपल्या मालमत्तेचा व आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणा कडे द्यायचा? या विषयीची तरतूद नमूद केलेली असते. आणि अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्युपत्र करण्याची गरज आपल्याला आहे काय? मृत्युपत्राचा नेमका उपयोग काय? तसंच अनेकांचा असा गैरसमज आहे कि मृत्युपत्र हे फक्त उद्योगपती किंवा श्रीमंत लोकांचा यांनीच केलं पाहिजे. खरं तर प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेचे त्याच्या म
जेजूरी  जेजुरी हे गांव जेजूरी गड म्हणून ओळखले जाते व महाराष्ट्राच्या पुरंदर तालुक्यात   पुणे  जिल्यात आहे. महाराष्ट्राचे  तीन  कुलदैवत आहे  कोल्हापूरचे  ज्योतीबा,  पंढरीचे  विठोबा तर जेजूरीचे  खंडोबा. खंडोबा हे  धनगर, आगरी, कोळी यांचे कुलदैवत आहे.     खंडेरायाचे देऊळ अतिशय सुंदर असे दगडामध्ये बांधलेले व सुंदर असे  नक्षीकाम केलेले  आहे. एकूण  ३८५ पाय-या ह्या गडाला आहेत.  या  पाय-यांना  नऊ लाख दगडे  बांधायला लागल्याने  नऊ लाख  पाय-यांची जेजूरी गड म्हणून  सुध्दा ओळखले  जाते .  रविवार हा खंडेरायांचा दिवस आहे.  पाय-यांनी  मुख्य  मंदिरात प्रवेश करतांना दोन देवळ्या लागतात.  येळकोट येळकोट जय मल्हार,  सदानंदाचा विजय असो  म्हणून जयघोष केला  जातो.  हळदीची व खोब-याचा  भंडारा  ऊडवला  जातो.  गडाला यशवंत यांनी आपल्या प्राणाची आहुती देवून वाचविले होते. ..म्हणून त्यांना  गडाचा रक्षक म्हणून म्हटले जाते.   जेजूरी गडावरूनं जेजूरी गावाचे  विहंगम  दृश्य दिसते.  गडावरच  खंडेरायाच्या  अर्धांगीनी   म्हाळसादेवी  चे  देऊळ आहे. नवदाम्पत्य येथे आवर्जून दर्शनाला येतात. खंडोबाला  शंकराचा अवतार सुध्दा  म्हटले जाते. स
*प्रत्येक हिंदूला "श्रीमद् भगवतगीते"च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.* ॐ . कुणी कुणाला सांगितली..??? उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली. ॐ . कधी सांगितली ??? उ.- आज पासून  ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..??? उ.-  रविवार च्या दिवशी... ॐ. कोणत्या तिथि ला ??? उ.-  एकादशी  ॐ. कुठे सांगितली...??? उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर... ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..??? उ.-  ४५ मिनीटे.. ॐ. का सांगितली...??? उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!! ॐ. किती अध्याय आहेत? उ.- एकूण १८ अध्याय.. !!! ॐ. किती श्लोक आहेत? उ.- ७०० श्लोक ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..? उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात.. ॐ. गीते ला  अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???  उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने.. ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ??? उ.- भगवान
*असे घडले पुणे...!!* ***************** *सन 754* : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'. *सन 993* : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव  पडले. *सन 1600* : मूळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव होते. *सन 1637* : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली - सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. *सन 1656* : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते. *सन 1663* : मंगळवार पेठ वसली. *सन 1703* : बुधवार पेठ वसली. *सन 1714* : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू. *सन 1721* : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू. *सन 1730* : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला. *सन 1734* : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली. *सन 1749* : पर्वतीवरील देवालय बांधले. *सन 1750* : वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या. *सन 1755* : नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले. *सन 1756* : गणेश व नारायण पेठा वसवल्या. *सन 1761* : लकडी पूल बांधण्यात आला. *सन 1769* : सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या. *सन 1774* : नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या. *सन 1790* : फडणवीस वेस उभारण्यात आली. *सन 1818* : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थ

*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?

*आपल्या देशाची आणि शहरांची मूळ नावे काय होती हे तुम्हाला माहीत आहे का?*  1. हिंदुस्थान, भारत किंवा भारताचे मूळ नाव - आर्यवर्त!  2. कानपूरचे मूळ नाव कान्हापूर आहे.  3. दिल्लीचे मूळ नाव इंद्रप्रस्थ आहे.  4. हैदराबादचे मूळ नाव भाग्यनगर आहे.  5. अलाहाबादचे मूळ नाव प्रयाग आहे.  6. औरंगाबादचे मूळ नाव खडकी आहे.  7. भोपाळचे मूळ नाव - भोजपाल!  8. लखनौचे मूळ नाव लक्ष्मणपुरी आहे.  9. अहमदाबादचे मूळ नाव कर्णावती आहे.  10. फैजाबादचे मूळ नाव अवध आहे.  11. अलीगडचे मूळ नाव हरिगड आहे.  12. मिरजेचे मूळ नाव - शिव प्रदेश!  13. मुझफ्फरनगरचे मूळ नाव लक्ष्मी नगर आहे.  14. शामलीचे मूळ नाव श्यामलीच आहे.  15. रोहतकचे मूळ नाव रोहितासपूर आहे.  16. पोरबंदरचे मूळ नाव सुदामापुरी होते.  17. पाटण्याचे मूळ नाव पाटलीपुत्र आहे.  18. नांदेडचे मूळ नाव नंदीग्राम आहे.  19. आझमगडचे मूळ नाव आर्यगड आहे.  20. अजमेरचे मूळ नाव अजयमेरू आहे.  21. उज्जैनचे मूळ नाव अवंतिका आहे.  22. जमशेदपूरचे मूळ नाव काली मती!  23. विशाखापट्टणमचे मूळ नाव विजत्रपश्मा आहे.  24. गुवाहाटीचे मूळ नाव गुवाहाटीच आहे.  25. सुलतानगंजचे मूळ नाव चंपानगरी आहे.  2