भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :
भारतातील व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल त्यांचे कार्य :-
भारतातील व्हाईसरॉय :-भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व 1857 ते 1947 पर्यंत 20 गव्हर्नर जनरल झाले, त्यामध्ये भारतातील पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग तर शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन होते.
भारतातील व्हाईसरॉय व त्यांचे कार्य :-
◆
लॉर्ड
कॅनिंग:
( 1857-1862 )
-
( 1756 -1758 ) दरम्यान
गव्हर्नर जनरल.
-
भारतातील
पहिला व्हाईसरॉय.
( 1858 ते
1862
)
- 1857 चा
उठाव मोडून काढला.
-
खालसा
धोरण रद्द केले.
-
( 1856-1857
)आय.सी.एस.
परीक्षा
भारतात घेण्यास सुरुवात
केली.
-1857
मध्ये
मुंबई,
मद्रास,कोलकाता
या ठिकाणी विद्यापीठांची
स्थापना केली
-
1860 मध्ये
आग्रा व लोहार येथे दरबार
भरवून संस्थानिकांच्या सनदा
परत करण्याची घोषणा केली.
-
1836 मध्ये
लॉर्ड मेकॉले ने तयार केलेल्या
'इंडियन
पिनल कोड'ला
1860
मध्ये
कनिंगने मान्यता दिली.
-
1861 च्या
'इंडियन
हायकोर्ट ऍक्ट'
नुसार
मुंबई,
मद्रास,कोलकाता
येथे उच्च न्यायालयांची
स्थापना केली.
-
1861 चा
कौन्सिल ऍक्ट संमत केला.
-
कॅनिंगने
कोलकाता-अहमदाबाद
लोहमार्ग 1861
मध्ये
सुरु केला.
-
कॅनिंगच्या
कार्यकाळात भारतीयांना 'सर'
ही
पदवी देण्यास सुरुवात केली.
◆
लॉर्ड
एल्गिन पहिला:
( 1862-1863 )
-
लॉर्ड
एल्गिन हा सहिष्णु धोरणाचा
पुरस्कर्ता होता.
हिमालय
प्रदेशात धर्मशाळा येथे
एल्गिनचा मृत्यू झाला.
◆
सर
जॉन लॉरेन्स :
( 1864-1869 )
-
शेतकऱ्यांचा
हितासाठी पंजाब आणि अवध येथे
'टेनन्सी
ऍक्ट'
पास
केले.
-
1868 मध्ये
फॅमिन कमिशन (दुष्काळ
आयोग)
ची
स्थापना केली.
-
जलसिंचन
खाते निर्माण करून त्यावर
रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची
नियुक्ती केली.
-
सिमला
येथे उपराजधानीचे ठिकाण
निर्माण केले.
◆
लॉर्ड
मेयो :
( 1869-1872 )
-
आर्थिक
विकेंद्रीकरणाचा जनक .
-
14 डिसेंबर
1870
रोजी
आर्थिक विकेंद्रीकरणाचे
विधेयक पास केले.
-
1871 मध्ये
भारताची पहिली जनगणना केली.
-वहाबी
चळवळ,
कुका
चळवळ मेयोच्या कार्यकाळात
क्रियाशील झाल्या.
◆
कुका
चळवळ :-
-कुका
चळवळ पंजाब मध्ये रामसिंह
कुका यांनी चालविले.
-
ब्रिटिशांच्या
दडपशाहीची चीड येऊन रामसिंह
कुकांनी लष्करी नोकरी सोडून
दिली आणि एका धार्मिक संप्रदायाची
स्थापना केली.
-
ब्रिटिश
साम्राज्याविरुद्ध कार्य
करायचे असल्याने रामसिंह
कुकांची 'कुका
चळवळ'
अतिशय
गुप्तपणे सुरु होते.
-
रामसिंह
कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड
देण्यात आला आणि रामसिंह
कुकांना ब्राम्हदेशात हद्दपार
करण्यात आले.
-
देशाचे
संख्यांकिय सर्वेक्षण करून
कृषी खाते सुरु केले.
◆
लॉर्ड
नार्थब्रुक :
( 1872-1876 )
-
1875 मध्ये
प्रिन्स ऑफ वेल्सच्या राजकुमाराची
भारतभेट झाली होती.
◆
लॉर्ड
लिटन :
( 1876-1880 )
-
लिटनने
1876-1878
च्या
दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी
रिचर्ड स्ट्रॅची या तज्ञाची
नियुक्ती केली होती.
-
1 जानेवारी
1877
रोजी
दिल्ली दरबारात राणी व्हिकटोरियास
'भारताची
सम्राज्ञी'
( कैसर-ए-हिंद
)
ही
पदवी दिली.
-
मार्च
1878
ला
व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट (
देशी
वृत्तपत्र कायदा )
समंत
केला.
-
1878 च्या
शस्त्रबंदी कायद्यानुसार
विना परवानगी शस्त्रे बाळण्यास
भारतीयांवर बंदी घातली.
-
1879 ला
'स्ट्रॅट्यूटरी
सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट'
पास
करून आय.
सी.
एस.
परीक्षेची
कमाल वयोमर्यादा 21
वरून
19
वर्षे
केली.
-
मिठाचा
व्यापारावर जाचक कर लादले.
◆
लॉर्ड
रिपन :
(1880-1884 )
-स्थानिक
स्वराज्य संस्थेचा जनक.
-मानवतावादी
दृष्टिकोन व भारताबद्दलची
आस्था यामुळे रिपनला भारतात
लोकप्रियता लाभली.
-
रिपनने
1881
मध्ये
म्हैसूर,
बडोदा
या राज्यांची पूर्नस्थापना
केली.
-
1881 चा
फॅक्टरी ऍक्ट पास करून 7
वर्षांपेक्षा
कमी वयाच्या मुलांना कामावर
ठेवण्यास बंदी घातली.
-
19 जानेवारी
1882
रोजी
रिपनने 'व्हर्नाकुलर
प्रेस ऍक्ट'
रद्द
केला.
-
1882 ला
विल्यम हंटर कमिशीन नेमले.
-
18 मे
1872
रोजी
स्थानिक स्वराज्य संस्थांचा
कायदा पास केला.
-रिपनच्या
कारकीर्दीत राव व रावबहादूर
अशा पदव्या देण्यास सुरुवात
झाली.
-
2 फेब्रुवारी
1883
रोजी
इल्बर्ट विधेयक मंजूर करून
भारतीय न्यायाधीशांना युरोपियन
आरोपींचे खटले चालविण्याचा
अधिकार मिळाला.
-रमेशचंद्र
मित्तर यांची कोलकत्ता उच्च
न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी
नियुक्ती केली आणि मुख्य
न्यायाधिशपदी नियुक्ती होणारे
ते पहिले भारतीय न्यायाधिश
होते.
-
आय.
सी.
एस.
परीक्षेची
कमाल वयोमर्यादा 19
वरून
पुन्हा 21
वर्षे
केली.
◆
लॉर्ड
डफरिन :
( 1884-1888 )
-
28 डिसेंबर
1885
रोजी
भारतीय राष्ट्रीय सभेची
स्थापना झाली.
-
1886 मध्ये
चार्ल्स अचिसन यांच्या
अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची
स्थापना करण्यात आली.
-
1887 चा
'पंजाब
कुळ कायदा'
पास
केला.
-
16 फेब्रुवारी
1887
रोजी
व्हिकटोरिया राणीच्या राज्य
रोहण्याचा 50
व्या
वर्धापणदिनाचे आयोजन केले.
-
लॉर्ड
डफरिन यांच्या पत्नीने भारतीय
स्त्रियांच्या आरोग्यासाठी
'लेडी
डफरिन फंड'
स्थापन
केला.
◆
लॉर्ड
लान्स डाऊन :
( 1888-1894 )
-
1892 चा
कॉन्सिल ऍक्ट पास केला.
समतीवय
कायद्यानुसार 12
वर्षाखालील
मुलींचे विवाह बेकायदेशीर
ठरविण्यात आले.
-भारत-अफगानिस्तान
दरम्यानची ड्यूरँड सीमारेषा
आखली.
-
लिटन
ने सुरु केलेली स्टॅट्यूटरी
सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट
लॉन्स डॉऊनने बंद केली.
◆
लॉर्ड
एल्गिन दुसरा :
(
1896-1897 ) या
काळात महाराष्ट्रात प्लेगची
साथ पसरली.
-
1899 मध्ये
बिहारमध्ये संथाळ्यांनी उठाव
केला.
◆
लॉर्ड
कर्झन :
( 1899-1905 )
-
कर्झनच्या
कारकीर्दीत भारतात सर्वाधिक
रेल्वेमार्गाची निर्मिती
झाली.
-कर्झनने
1899
ला
भारतीय चलन कायदा पास केला.
-
1900 मध्ये
कर्झनने कोलकत्ता महापालिका
विधेयक मंजूर करून स्थानिक
स्वराज्य संस्थेवर नियंत्रणे
लादली.
-
1900 मध्ये
लॉर्ड मॅक्डोनॉल्डच्या
अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग
नेमला.
-
1901 मध्ये
सिमला येथे शिक्षण परिषद
भरवली.
-
1901 ला
रॉयल नेव्हीची स्थापना केली.
-
1901 मध्ये
वायव्य सरहद्द प्रांताची
निर्मिती केली.
-
1901 मध्ये
संस्थानिकांच्या मुलांना
लष्करी शिक्षणासाठी इंपिरिअल
कॅडेट कोअर ची स्थापना केली.
-
1902 मध्ये
अंण्ड्यु फ्रेजर यांच्या
अध्यक्षतेखाली पोलीस सेवेतील
दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
-
1904 मध्ये
विद्यापिठ कायदा पास करून
उच्चशिक्षण पद्धतीवर निर्बंध
लादले.
-
या
विद्यापीठ कायद्याशी संबंधित
'रॅले
आयोग'
होता.
-
1904 मध्ये
भारतातील पहिला सहकारी
पतपेढीविषयक कायदा समंत
केला.
-
1904 मध्ये
भारतातील प्राचीन स्मारकांचा
संरक्षण कायदा पास केला.
-
बंगालची
अन्यायी फाळणी 1905
ला
कर्झननेच केली.
-कर्झनने
लष्करी अधिकाऱ्यासाठी क्वेट्टा
येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
-
लष्करी
सेनापती किचनेरशी वाद व त्यावरून
कर्झनने राजीनामा दिला होता.
-
ब्रिटिश
व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने असे
लिहिले की "भारत
हा आपल्या साम्राज्याचा
केंद्रबिंदू आहे------
आपल्या
वसाहतील दुसरी एखादी वसाहत
गमावली तर आपले साम्राज्य
चालू राहिल;
परंतु
भारत गमावला तर मात्र आपल्या
साम्राज्याचा सूर्य मावळलेला
असेल"
.
- राष्ट्रीय
सभेचा झपाट्याने ऱ्हास होत
असून तिला शांतपणे गाडून टाकणे
ही माझी सर्वात मोठी महत्वाकांक्षा
आहे असे लॉर्ड कर्झनने म्हटले.
◆
लॉर्ड
मिंटो (
1906-1910 )
-
1906 मुस्लिम
लीगची स्थापना
-
1909 मोर्ले
मिंटो सुधारणा कायदा व यानुसार
मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ
देण्यात आले.
◆
लॉर्ड
होर्डिंग्ज दुसरा (
1910-1916 )
-
1911 भारताची
राजधानी कोलकाताहून दिल्लीला
हलविली.
-
1911 ब्रिटिश
सम्राट पंचम जॉर्ज यांनी
बंगालची फाळणी रद्द झाल्याची
घोषणा केली.
◆
लॉर्ड
चेम्सफोर्ड (
1916-1921 )
-
1919 रौलट
कायदा समंत केला.
-
13 एप्रिल
1919
रौलट
कायद्याच्या निषेधार्थ
अमृतसरमधील जालियनवाला बागेत
भरलेल्या सभेवर जनरल डायरने
गोळीबार केला.
-
1919 माँटेग्यु-चेम्सफोर्ड
सुधारणा कायदा समंत केला.
-
1920 गांधीजींची
असहकार चळवळ.
◆
लॉर्ड
रिडींग (
1921-1926 )
-
5 फेब्रुवारी
1922
चौरी-चोरा
हत्याकांडामुळे गांधीजींची
असहकार चळवळ स्थगित झाली.
-
प्रिन्स
ऑफ वेल्सची भारत भेट.
-
1923 स्वराज्य
पक्षाची स्थापना.
-
1925 राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाची स्थापना
नागपूर येथे डॉ.
हेगडेवार
यांनी केली.
◆
लॉर्ड
आयर्विन (
1926-1931 )
-
1927 सायमन
कमिशनची स्थापना.
-
1928 सायमन
कमिशनच्या निषेधार्थ काढलेल्या
मोर्च्यात लाहोर येथे लाला
लजपतराय यांच्या लाठीहल्ल्यात
मृत्यू.
-
ऑगस्ट
1928
'नेहरू
रिपोर्ट'
पंडित
मोतीलाल नेहरूनी मांडला.
-
1929 संपूर्ण
स्वराज्याची मागणी.
-
1930 लंडन
येथे पहिली गोलमेज परिषद.
-
5 मार्च
1931
गांधी
आयर्विन करार.
◆
लॉर्ड
विलिंग्डन (
1931-1936 )
-
1931 ची
दुसरी व 1932
ची
तिसरी गोलमेज परिषद लंडन येथे
घेण्यात आली.
-
16 ऑगस्ट
1932
रॅम्से
मॅक्डोनाल्डचा जातीय निवडा;
त्यानुसार
अस्पृश्यांसाठी वेगळ्या
मतदार संघांची घोषणा.
-
1932 महात्मा
गांधींचे येरवडा कारागृहात
उपोषण सुरू.
-
25 सप्टेंबर
1932
गांधी-आंबेडकर
यांच्यात पुणे करार /
ऐक्य
करार झाला.
-
1935 चा
भारत सरकार विषयक कायदा समंत
केला.
-
1935 ब्रम्हदेश
भारतापासून वेगळा.
◆
लॉर्ड
लिनलिथगो (
1936-1944 )
-
1937 भारतात
प्रांतिक निवडणूका,
8 प्रांतात
काँग्रेसची सरकारे.
-
1 सप्टेंबर
1939
दुसऱ्या
महायुद्धाची सुरुवात.
-ऑक्टोबर
1939
प्रांतिक
मंत्रिमंडळाचे राजीनामे.
-
8 ऑगस्ट
1942
'चले
जाव'
ठराव
समंत.
◆
लॉर्ड
वेव्हेल (
1944-1947 )
-
1945 सिमला
परिषदेत वेव्हेल योजना मांडली.
भारतीयांनी
ती नाकारली.
-
1945 इंग्लंडमध्ये
मजूर पक्ष सत्तेवर;
लॉर्ड
अटली हे इंग्लडचे पंतप्रधान
बनले.
-
1946 त्रिमंत्री
योजना (
कॅबिनेट
मिशन )
2
सप्टेंबर
1946
पंडित
जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली
हंगामी सरकारची स्थापना.
-
9 डिसबेंर
1946
घटना
परिषदेचे पहिले अधिवेशन
दिल्लीत सूरु.
◆
लॉर्ड
माऊंटबॅटन (
1947 स्वातंत्र्यपूर्व
कारकीर्द )
-
3 जून
1947
माऊंटबॅटन
योजना घोषित;
त्यानुसार
भारत आणि पाकिस्तान ही दोन
राष्ट्रे निर्माण झाली.
-
18 जुलै
1947
भारतीय
स्वातंत्र्याचा कायदा समंत.
-
15 ऑगस्ट
1947
सुमारे
दिडशे वर्षांच्या गुलामीच्या
शृंखलांतून भारत स्वतंत्र
झाला.
-
लॉर्ड
माऊंटबॅटन हे ब्रिटिशकालीन
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय
तर स्वतंत्र भारताचे पहिले
गव्हर्नर जनरल ठरले.
स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल
( 1947-1950 )
1)
लॉर्ड
माऊंटबॅटन :
- कार्यकाल
:
15 ऑगस्ट
1947
ते
21
जून
1948
- स्वतंत्र
भारताचे पहिले गव्हर्नर
जनरल.
-
भारताचे
शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय.
-
माऊंटबॅटन
योजनेमुळे (
3 जून
1947
) भारत
व पाकिस्तान ही स्वतंत्र
राष्ट्रे उदयास आली.
2)
चक्रवर्ती
राजगोपालाची (
सी.
राजाजी
)
-
कार्यकाल
:
21 जून
1948
ते
26
जानेवारी
1950
-स्वतंत्र
भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर
जनरल.
-स्वतंत्र
भारताचे पहिले व शेवटचे भारतीय
जनरल.
-
'राजाजी
योजना'
मुस्लिम
लीगने फेटाळली.
THANK YOU
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा